मधुमक्षिकापालन :सद्यस्थिती व भविष्यातील वाव
राज्यातील डोंगराळ व अतिदुर्गम भागातील लोकांना त्यांचे उत्पादनाचे साधन म्हणून एक जोडधंदा उपलब्ध करून देता यावा त्याचबरोबर निसर्गातील वाया जाणा-या संपत्तींचा उपयोग करून घ्यावा, यासाठी १९४६ साली मुंबई खादी व ग्रामोद्योग समितीने मध उद्योगास महाबळेश्वर येथे सुरुवात केली.